14 ऑक्टोबर, मोठे सूर्यग्रहण नियम कसे पाळायचे, संपूर्ण माहिती..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो 14 ऑक्टोबर सूर्यग्रहणाचे मुख्य नियम कसे पाळायचे याची संपूर्ण माहिती..

हे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल. असे म्हणतात की ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये याचा विचार केला पाहिजे. यासोबतच अनेकदा गरोदर महिलांना ग्रहण पाहण्यास मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सूर्यग्रहणाच्या काळात मूर्तींना हात लावू नका, देवाची पूजा करू नका. घर स्वच्छ करू नका. या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे अशुभ मानले जाते.

ग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे मनाई आहे. या काळात आंघोळ टाळा.

ग्रहण काळात तुळशीला स्पर्श करणे वर्ज्य आहे. तसेच ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्नपदार्थांवर तुळशीची पाने ठेवावीत. या काळात गरोदर महिलांनी शिवणकाम, भरतकाम अशी कामे करू नयेत.

तसेच घराबाहेर पडू नका. ग्रहण काळात शारीरिक संबंध ठेवण्याची चूक जोडप्याने करू नये. तुमच्या शहरात सूर्यग्रहण दिसेपर्यंत गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये.

दरम्यान, गर्भवती महिलांनी भाजीपाला कापणे टाळावा. ग्रहण पाहणे टाळावे. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सूर्यग्रहणातून उत्सर्जित होणारे अतिनील किरण तुम्हाला हानी पोहोचवू शकतात.

अशा परिस्थितीत घराच्या खिडक्या बंद ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार, गर्भवती महिलांनी या काळात झोपणे टाळावे. सूर्यग्रहणानंतर आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला.

सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे? ग्रहणाचा काळ हा उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. म्हणूनच, या काळात आपल्याला घराबाहेर पडण्यास सांगितले जात नसले तरी, आपण घरीच आपल्या प्रमुख देवतेची पूजा केली पाहिजे.

गरोदर महिलांनी ग्रहणकाळात शक्य तितके ध्यानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासोबत तुम्ही ध्यान देखील करू शकता. ग्रहणकाळात जितके शक्य असेल तितके ‘भगवत गीता’ सारखी तुमच्या आवडीची मनोबल वाढवणारी पुस्तके वाचा.

या व्यतिरिक्त तुम्ही या काळात खालील कामे देखील करू शकता. ज्यामध्ये ग्रहणकाळात सूर्यदेवाची पूजा करावी. ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे. ग्रहण लागल्यानंतर लगेच स्नान करा

आणि नंतर देवाच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी. ग्रहण संपल्यानंतर ताजे अन्न तयार करा आणि तेच खा. ग्रहणानंतर करा या गोष्टींचे दान : जर घरामध्ये संपत्तीबाबत वाद होत असेल तर ग्रहणानंतर स्नान करा आणि तिळ असलेली मिठाई दान करा.

घरामध्ये आर्थिक समस्या असल्यास रसाळ मिठाई दान करा. घरातील इतर सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ग्रहणानंतर मुंग्या आणि माशांना खायला द्यावे.

घरातील कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर तुपाच्या भांड्यात चांदीचा चमचा टाका, त्यात तुमची प्रतिमा पाहून दान करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!