एक असा मंत्र जो तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, एक असा मंत्र जो तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही..

श्री स्वामी समर्थ समर्थांचे असंख्य भक्त आहेत.मग ते भक्त श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करतात आणि ईश्वर त्यांच्या मंत्राचा जप करत असतात.तसेच श्री स्वामी समर्थां महाराजांचे अनेक मंत्र आहेत

आणि प्रत्येक मंत्राचा एक विशेष महिमा सांगितला जातो. तसेच प्रत्येक स्वामी मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत. तसेच असाच एक विशिष्ट श्री स्वामी समर्थ महाराजाचा मंत्र आहे,

या तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे मंत्र बद्दल माहिती सांगितली आहे, तीच या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण दूर होण्यास सुरुवात होईल.

तसेच श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात की, या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार आणि आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप केल्यास, तर घरातील लोकांचा आरोग्य चांगलं राहतं

आणि घरामध्ये सुख शांती नांदू लागते. याचबरोबर घरातील लोक सतत भांडत असतील, घरात अशांती असेल, तर ते दूर होतं. तसेच सोबतच तुमच्या जीवनात जर धन प्राप्तीचे योग नसेल,तसेच पैसे येत नसतील,तर या समस्या सुद्धा मंत्राच्या प्रचंड प्रभावाने दूर होते.

या मंत्राचा जप मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतो. तसेच मानसिक ताण-तणाव दूर करतो, आपल्याला शारीरिक बळ प्रदान करतो. आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो. कारण प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ म्हणतात की,

” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”

त्यामुळे जेव्हा स्वामी महाराज अशा प्रकारे आपल्याला बोलत असतात, तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत असतो मग या आत्मबळ याच्या जोरावरच प्रत्येक काम आपण यशस्वीरीत्या पार पडतो.

त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी, श्री स्वामी समर्थांचा हा एक चमत्कारिक तारक मंत्राचा जप नक्कीच केला पाहिजे.

तसेच याचा जप तुम्ही तुमच्या वेळ किंवा सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा मंत्राचा जप करायचा आहे.तसेच आपल्या संपूर्ण कुटुंबासह हा जप करायचा आहे. हा उपाय करतांना,

श्री स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती ती आपण समोर ठेवावी किंवा पाटावर ठेवावी आणि त्यांची सेवा करावी आणि सकाळी व संध्याकाळी एक वेळा या मंत्राचा जप करावा.तसेच जप करण्यापूर्वी एक अगरबत्ती लावावी आणि एक दिवा लावावा.

तसेच सोबतच एक तांब्याभर किंवा एक ग्लासभर पाणी श्री स्वामी समर्थांचे चरणी ठेवावा.मग त्यानंतर फक्त एक वेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा.हा श्री स्वामी फक्त फक्त एकदा हा मंत्र आपल्या कुटुंबासोबत

आणि त्यानंतर “श्री स्वामी समर्थ,” श्री स्वामी समर्थ” या मंत्राची 108 वेळा म्हणजे एक माळ जप या महामंत्राचा अवश्य करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी असा स्वामींचा आशीर्वाद आहे.

हा तारक मंत्र रोज सायंकाळी न चुकता बोलावा आणि मग फरक पहा. ज्यांना चिंता आहे, आजार आहे, त्यांच्यासाठी स्वामींनी हा मंत्र भेट दिला आहे.

श्री स्वामी समर्थ 108 वेळा आपण मनोभावे म्हणा.मग त्यानंतर या अगरबत्ती जी काही राख आणि भस्म खाली पडली असेल,ती आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळी अवश्य लावा आणि मग त्यानंतर जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवलं होतं.

ते पाणी प्रसाद म्हणून आपण परत मला थोडा थोडा द्यायचा आहे आणि ते पिले पाहिजे.

जर श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप केला, तर घरामध्ये अद्भुत बदल होण्यास सुरुवात होते.कारण असंख्य श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात की, या घरामध्ये अद्भुत ताकत आहे आणि या मंत्राचा जप जेव्हा अशाप्रकारे समोर पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो,

तेव्हा फक्त हो त्याची ताकद त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्या अगरबत्तीतून भस्म बाहेर पडतं ते भस्म हे प्रभावित होऊन जातं आणि ते भस्म आपण आपल्या कपाळी लावतो.
तेव्हा फक्त हो प्रचंड स्वामीबळ आपल्या पाठीशी निर्माण होते…

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!