पैशांची गरज आहे 11 वेळेस हा मंत्र बोला, ताबोडतोब पैसे मिळतील पैसे नाही मिळाले तर बोला..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  पैशांची गरज आहे 11 वेळेस हा मंत्र बोला, ताबोडतोब पैसे मिळतील पैसे नाही मिळाले तर बोला..

आपलं शास्त्र आपलं जीवन खूप सुलभ करत, अनेक अडचणी असून सुद्धा त्यावरती मात करण्याची शक्ती आपलं शास्त्र सांगते, त्यावरती करायचे उपाय आपल्याला आपल्या शास्त्रातच मिळतात.

आपलं जीवन यामुळे सुखी व समृद्ध होते. आपले स्वामी समर्थ महाराज यांनी स्वतः शास्त्र निपुण होते व त्याच आचरण करून भक्तांना देखील त्यासाठी योग्य मार्गदर्शन करायचे.

त्यामुळे जर तुम्ही या मंत्राचा जप नित्य केला तर मोठे लाभ होतात. पैसा सुख आरोग्य सगळे काही आपल्याला मिळते. या मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यू येत नाही. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. आपण स्नान करताना या मंत्राचा जप केल्यास आपले आरोग्य चांगले राहते.

आरोग्याला लाभ होतात. दुधात मंत्राचा जप करून ते दूध आपण सेवन केले तर शरीरावर वृद्धावस्थेचा प्रभाव दिसत नाही. या सोबतच विविध गोष्टी या मंत्र जपाने दूर होतात. मात्र कोणत्या परिस्थितीमध्ये या मंत्राचा जप करावा आणि हा मंत्र कोणता आहे हे माहीत करून समजून घ्या. हा आहे महामृत्युंजय मंत्र .

ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्

हा मंत्र लिहून घ्या किंवा पाठांतर करून घ्यावे . ज्योतिष शास्त्रानुसार जन्म कुंडलीतील ग्रहदोष – महादशा – अंतर्दशा – अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा मंत्र जप रोज घरामध्ये देवघरामध्ये बसून 11 वेळेस बोलावा.

सकाळी बोलावा किंवा संध्याकाळी बोला. हा मंत्र स्थावर मालमत्तेचे वाद संपवण्यासाठी सुद्धा या मंत्राचा लाभ होत असतो. कुटुंब/ समाज आणि संबंधांमधील कलह दूर करण्यासाठी सुद्धा त्या मंत्राचा लाभ होतो.

एखाद्या गंभीर आजाराच्या पिडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा या मंत्राचा लाभ होतो. महामारीचा प्रकोपापासून दूर राहण्यासाठी या मंत्राचा लाभ होतो.

कफ वायु पित्त ताप या दोषांमुळे निर्माण झालेल्या रोगांपासून सुद्धा दूर राहण्यासाठी या मंत्र जपाचा लाभ होतो. यामध्ये नाडी दोष किंवा इतर बाधा दूर करण्यासाठी सुद्धा हा मंत्र जप लाभदायक आहे.

मानसिक तणाव किंवा अधिक क्रोधामुळे निर्माण झालेली अवस्था नष्ट करण्यासाठी त्या मंत्र जपाचा लाभ होतो . अपघात किंवा आजारामुळे जीवावर आलेल्या संकटातून मुक्ती साठी सुद्धा हा मंत्र खूप लाभदायक आहे.

या मंत्राचा जप करायला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा दिवसभरातून काहीही करत असाल , तुमची रोजची सेवा असेल तीही करा, त्यासोबत रोज संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एक वेळी देवघरासमोर बसून अगरबत्ती लावून फक्त महामृत्युंजय मंत्र 11 वेळा बोला

आणि मंत्र जप झाल्यानंतर ती अगरबत्तीची उदी सगळ्यांच्या कपाळी टिळा म्हणून लावा . नक्की तुम्हाला भरपूर लाभ होतील. जो माणूस सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करतो, त्याचा आत्मा घेऊन यमलोकी जाण्यासाठी यमराजाला परत एकदा विचार करावा लागतो असे शिवपुराणात सांगितले गेले आहे.

तो लवकरच भक्तांची हाक ऐकतो आणि त्यांचे दुःख दूर करतो. भगवान शिव भक्तांवर लगेच प्रसन्न होतात.

जटाधारी शिवशंकर यांना संतुष्ट करण्यासाठी कोणत्याही मनुष्याला अडचणींचा सामना करावा लागत नाही. शास्त्रात असे म्हटले आहे की, महादेवांच्या महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि यापुढे यमराजालासुद्धा हार मानावी लागते.

यामध्ये भगवान शंकराच्या महामृत्युंजय जपाने दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते. हा मंत्र अनेक प्रकारे वापरला जातो. असाध्य रोगांपासून मुक्त होण्यासाठी आणि

अकाली मृत्यू टाळण्यासाठी महामृत्युंजय जप करण्याचा विशेष उल्लेख शास्त्र-पुराणात आढळतो. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र मानला जातो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!