6 जून, शनि जयंती, दर्श अमावस्येला चुकूनही घरी आणू नका या 3 गोष्टी…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 6 जून, शनि जयंती, दर्श अमावस्येला चुकूनही घरी आणू नका या 3 गोष्टी…

अनेक लोक दारात लिंबू मिरची बांधतात दुष्ट शक्तींपासून आपल्या वास्तूचे रक्षण व्हावे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र, लिंबू आणि मिरची एकत्र चुकूनही आपल्या घरात आणू नका.

जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये आता बाजारात जातात तेव्हा लिंबू आणि मिरची खरेदी करता तेव्हा ते एकाच पिशवीत टाकण्याची चूक करू नका. कारण त्यामुळे घरात अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता देवी घेते.

तसेच भगवान श्रीहरी विष्णू नारायण यांनी या अलक्ष्मीला काही वरदान दिले आहेत. ज्या घरात अधार्मिक कार्य होत असतात, ज्या घरात धर्माचं पालन केले जात नाही, त्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते.

या अलक्ष्मीला आंबट पदार्थ आणि तिखट अतिशय आवडतात हे दोन पदार्थ एकत्र असतील विशेष करून लिंबू आणि मिरचीच्या स्वरूपात तर अलक्ष्मी अशा घरांमध्ये प्रवेश करते

आणि एकदा का अलक्ष्मी घरात आली की ती सहजासहजी बाहेर जात नाही. त्यामुळे घरामध्ये हे 2 पदार्थ एकत्र आणू नयेत आणि जर आणले तर ते वेगळे ठेवावेत त्यांना एकमेकांपासून दूर ठेवा.

याशिवाय, आपल्या घराबाहेर आपल्या दुकानाबाहेर आपण असे लिंबू मिरची लावून ठेवतो त्याचा मुख्य कारण काय आहे? चला तर जाणून घेऊया. तर लक्ष्मी आणि अलक्ष्मी या त्रिलोकांमध्ये सातत्याने भ्रमण करत असतात. लक्ष्मीला गोड पदार्थ आवडतात, जेव्हा लक्ष्मीला भूक लागते.

तेव्हा ती एखाद्याच्या घरात प्रवेश करते, कुठे काही गोड-धोड आहे का ते पाहत आहे आणि त्याचा आस्वाद घेऊन आशीर्वाद देऊन निघून जाते आणि म्हणूनच आपल्या घरात काहीतरी गोडधोड हे सातत्याने असायला हवा.

आपल्या घरातली साखर हे आपण कधीच संपू देऊ नका. आपल्या घरात सातत्याने काही ना काही तरी गोड पदार्थ हे नक्की असायला हवे.

तसेच आपल्या घरामध्ये आंबट आणि तिखट पदार्थ असतात. ते अलक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करू शकतात. त्यामुळे अलक्ष्मी सुद्धा आपल्या घरात येऊ शकते. आपल्या घरात जर ज्येष्ठांचा आणि स्त्रियांचा सतत अपमान होत असेल तर अशा घरामध्ये अलक्ष्मी येते.

ती अशा घरांमध्ये राहणे पसंत करते. याशिवाय, ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या घरात माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही.

त्यामुळे अलक्ष्मीमुळे चांगले वेळेचे रूपांतर वाईट वेळेमध्ये होतं. सौभाग्यचं रूपांतर दुर्भाग्य होतं, अशा वेळी ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, आपल्या घरामध्ये सातत्याने आपण प्रेमल वातावरण ठेवाव आणि एकमेकांचा आदर राखावा.

स्त्रियांचा आणि लहान बालकांचा आपण आदर करावा. त्यांचा कधी अपमान करू नये अन्यथा अशा अलक्ष्मीचा वावर सुरू होतो.

त्यामुळे अलक्ष्मीला घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच रोखण्यासाठी उंबरठ्यावर लिंबू-मिरची बांधली जाते. त्यामुळे ही अलक्ष्मी दारामध्ये थांबतो, तेव्हा माता लक्ष्मी घरांत येते. तसेच अलक्ष्मी त्या लिंबू-मिरचीचा आस्वाद घेते आणि दारातूनच मागे परतते.

ती घरात प्रवेश करत नाही. आपल्या मूळ उद्देश या अलक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करता करू न देणे हा आहे. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्ष्मी पिंपळाच्या वृक्षाला करते पिंपळवृक्षामध्ये असते.

कारण भगवान श्रीहरी विष्णू नारायण कृपाशीर्वाद दिलेला आहे की रविवारच्या दिवशी या अलक्ष्मीचं वास्तव पिंपळवृक्षामध्ये असेल.

त्यामुळे अलक्ष्मी आपल्या पतीसमवेत या पिंपळवृक्षामध्ये रविवार वास करते आणि आपण रविवारी या पिंपळवृक्षाखाली जाऊ नका किंवा या पिंपळवृक्षाचे स्पर्श करू नका.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!