महिलांनो 5 अमावस्या बाथरूममध्ये असा ठेवा दहीभात, घरातील दोष, बाधा, तंत्र-मंत्र रात्रीतून सुटेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  महिलांनो 5 अमावस्या बाथरूममध्ये असा ठेवा दहीभात, घरातील दोष, बाधा, तंत्र-मंत्र रात्रीतून सुटेल..

ज्योतिष शास्त्रात मिठाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.जर आपल्या जीवनात आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असतील, तर मिठाचे काही उपाय अत्यंत उपयुक्त उपाय आपण करू शकतो.

तसेच याशिवाय मिठाच्या काही उपायांनी, घरात सकारात्मक ऊर्जेचा अगदी मोठ्या प्रमाणात संचार होऊ शकतो.

याशिवाय राहु आणि केतुचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठीही हे मीठ अत्यंत उपयुक्त मानले जाते.त्यामुळे आपण हा मीठ संबंधित उपाय केल्यास, या आपली गरिबी कायमस्वरूपी दूर होईल,तसेच घरगुती भांडणे किंवा वाद विवाद दूर होतील. साडेसातीचा नष्ट होईल.याशिवाय घरांवर माता लक्ष्मीची कृपा होईल.

मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत संतुलन असणे महत्वाचे आहे, हे आपण मिठापासून शिकलं पाहिजे.कारण आपल्या खाण्यामध्ये मिठाचे अत्यंत मोलाचे महत्त्व आहे व याचबरोबर खाण्यामध्ये मिठाचे योग्य संतुलन असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

कारण खाण्यात जरुरीपेक्षा जास्त किंवा कमी पडल्यास, आपले जेवण बिघडू शकते. त्याचबरोबर स्वास्थ्याच्या दृष्टीने देखील, आपल्या जीवनात मीठ खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.कारण आपल्या जीवनात काही महत्त्वपूर्ण वस्तूंची कमतरता

किंवा अधिक कोणतेही सुख आपल्या जीवनात आणू शकत नाही, परंतु दोन्ही एक प्रकारचे हानीकारक असतात.

जर विज्ञानानुसार, मिठाचे योग्य प्रमाण आपल्या शरीराच्या कार्यासाठी आवश्यक आहे. आपल्या मेंदूच्या स्थैर्यासाठी मीठ अंत्यंत उपयुक्त मानले जाते, त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये मिठाचे असाधारण महत्व सांगितले.

मीठ आपल्या खाण्यामध्ये स्वाद वाढवण्याबरोबर, आपल्या जीवनातही सकारात्मकता आणण्याचे काम देखील करीत असते.

त्यामुळे ज्योतिष शास्त्रामध्ये मिठाचे काही असे उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे आपण आपल्या जीवनाची दिशा व दशा दोन्ही बदलू शकतो. मात्र एक चिमटी मिठा एवढी क्षमता असते की, जी आपल्याला पूर्ण बरबाद करू शकते.

त्यामुळे ज्योतिष शास्त्रात मीठा संबंधित काही महत्त्वपूर्ण उपायां सांगितले आहेत. त्याच्या प्राचिन युगापासुन कितीतरी घरात प्रत्येक दिवशी पालन केले जाते,मात्र यामधील काही लोक अजूनही त्या गोष्टीपासून दूर आहे.

या गोष्टीचे ज्योतिष शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे,त्यामुळे तुम्ही हे ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय नक्कीच केले पाहिजे.
पहिली गोष्ट म्हणजे मीठ हे सकारात्मक ऊर्जेचे भांडार मानले जाते. कारण मिठामध्ये इतकी शक्ती असते की, ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या नकारात्मक ऊर्जेला ओढून घेते व

आपल्या आतील सकारात्मक ऊर्जा आसपासच्या वातावरणात पसरवते, म्हणून घराच्या चारही कोपऱ्यात एका वाटीत खडे मीठ ठेवले पाहिजे. याशिवाय लादी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ घालून, जर घरातील लादी पुसून काढली तर सकारात्मक ऊर्जा पसरते.

तसेच घरात जर सतत वादविवाद किंवा क्लेश होत असतील , परिवारातील सदस्यांच्या आपापसात छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असतील, तर मिठाचा हा उपाय नक्की केला पाहिजे.तसेच दुसरा उपाय म्हणजे,

आपल्या घरातील बाथरूममध्ये म्हणजे, कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर,त्याचा प्रभाव घरातील पूर्ण परिवारावर पडत असतो.

त्यामुळे घरातील सदस्य एकामागे एक असे अचानक आजारी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याचबरोबर घरातील आर्थिक स्थिती प्रभावित होत नाही. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये यावर एक प्रभावी उपाय सांगितलेला आहे.यासाठी घरात एका काचेच्या बाटलीत मीठ भरून बाथरूमध्ये ठेवले पाहिजे.

प्रत्येक आठवड्यात ते मीठ बदल रहावे. यामुळे वास्तूदोष दूर होतो व सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि आपली आर्थिक स्थिती मजबूत होते. तिसरीची गोष्ट म्हणजे, ती घराचे मुख्य द्वार हे आपल्या घरातील सगळ्यात जास्त संवेदनशील ठिकाण आहे.

कारण तिथून आपल्या घरात नकारात्मक शक्तीचा आपल्या घरात प्रवेश होत असतो.त्यामुळे मुख्य दरवाज्यावर एका लाल कपड्यात खडे मीठ लटकून ठेवावे, मिठाच्या सकारात्मकमुळे घरात येणारी संकटे दारातच थांबली व नकारात्मक प्रवेश करणार नाहीत.

चौथी गोष्ट म्हणजे, आपण आपल्या घरातील वडीलधार्‍या स्त्रियांना, नजर उतरवताना अथवा दृष्ट काढताना पाहत असतो. त्यामध्ये त्या महिला मोहरी बरोबर मीठाचा वापर करीत असतात.

कारण मीठ दृष्टिदोष दूर करून,शरीरातील नकारात्मकता बाहेर काढत असते.तसेच जर घरातील लहान मुलांना जर नजर लागली, तर स्नान करण्याचा पाण्यामध्ये मीठ मिसळून स्नान घालावे.

पाचवी गोष्ट म्हणजे, राहू केतूचा दुष्ट प्रभावाला दूर करण्याचे काम हे मीठ करीत असते. त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून, त्यांनी हात धुवून झोपावे. त्यामुळे वाईट शक्तीचा तसेव वाईट स्वप्न पडनण्याचे बंद होतात.

जर तुमच्या परिवारास सतत वाद निर्माण होत असतील किंवा मानसिक तणाव असेल, तर सदैव मिठाचा उपयोग करा.

पती पत्नीने आपल्या शयनकक्षात सैंधव मीठ पाण्यात घालून ठेवल्यास,त्या खोलीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रात्रीच्या वेळी कोणत्याही बाहेरील व्यक्ती,मीठ देऊ नका.

तसेच मीठ कधीच हातावर ठेवून किंवा हातातून देऊ नका. ते नेहमी ताटात किंवा वाटीत घालून दयावे.
असे हे छोट्या उपायाने तुम्ही घरांत सुख-समृद्धी आणू शकता.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!