घरात सतत कटकटी भांडणे मुले ऐकत नाही, नवरा बायकोचे पटत नाही, फक्त हे एक काम करा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  आपण काही वेळा आजारला तसेच घरातील अनेक समस्यांना त्रासून गेलेले असतो. 

आपण कितीही प्रयत्न केले तरी या समस्या कमी होत नसतात.घरात आजार वाढतात, त्यामुळे न चुकता दवाखाना चालू असतो.

कमावलेला सगळा पैसा दवाखान्यात खर्च केल्याने,इतर आपल्याला गरजा पूर्ण करता येत नाहीत.परिणामी घरात पैसाची चणचण भासते, मग त्यामुळे घरामध्ये भांडणे , वादविवाद तसेच अशांती वाढते, नकारात्मकता पसरते.

त्यामुळे काही वेळा आपल्या घरातील सततच्या आजारपणाला आपले शत्रु सुद्धा कारणीभूत असतात. आपल्या बद्दल ते वाईट विचार करतात. 

नेहमी आपल्याला व आपल्या घरातील सदस्यांना त्रास होईल,असे काही तरी वागतात.त्यांच्या पासुन सावध राहणे खूप गरजेचे असते.

तसेच आपल्या घरात खुप उपचार करूनही जर कोणी सतत आजारी राहत असेल, तर याचा अर्थ आपल्याला काहीतरी दोष निर्माण झाले आहेत आणि यामुळेच आपल्या घरात आजाराचा प्रभाव आहे.

याशिवाय आपल्या घरात वास्तुदोष किंवा अन्य दोष असू शकतात. यामध्ये वास्तु दोष असल्यास, घरात सतत वाद-विवाद होणे, आजार असणे किंवा पैसा न टिकणे, कोणत्याही कामात यश न मिळणे अशा भरपूर समस्या वास्तुदोषाने निर्माण होत असतात, तर अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी हा उपाय केला पाहिजे.

हा उपाय करण्यासाठी ही एक वस्तु आपण घरातील एका ठिकाणी ठेवल्यास,सर्व प्रकारचे आजार दूर होण्यास सुरुवात होते. कारण ही स्वामी समर्थांनी साक्षात सांगितलेली वस्तू असल्यामुळे,

आपल्या घरातल्या आजार कायमचे नष्ट होतात.ही प्रभावी वस्तू म्हणजे सफेद रंगाचे पिरॅमिड होय.

यासाठी तुम्हाला एक छोटे सफेद रंगाचे पिरॅमिड स्वामींच्या केंद्रातून घेऊ शकतात किंवा ऑनलाइन सुद्धा सफेद रंगाचे पिरॅमिड तिथून सुद्धा मागवू शकता.

तर हे पिरॅमिड खरेदी केल्यानंतर, त्याचे दुधाने पाण्याने अभिषेक करून, त्याची स्थापना देवघरात करावी.पण हे पिरॅमिड देवघरात आपल्या उजव्या हाताच्या बाजूला ठेवावे.

मग रोज नित्यनेमाने रोज सकाळ-संध्याकाळ त्या पिरॅमिडची पूजन करावे.तर शास्त्रानुसार आपल्या घरात पिरॅमिड ठेवल्याने, आजार, तसेच वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्‍ती नष्ट होण्यास मदत होते.

तसेच या पिरॅमिडविषयी माहिती आपल्याला स्वामी केंद्रही मिळू शकते आणि तसेच हे पिरॅमिड आपल्याला केंद्रातही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील देवघरात पिरॅमिड नक्की ठेवले पाहिजे.

याशिवाय पिरॅमिडमध्ये पाणी भरून ठेवल्याने पिरॅमिडमधील चुंबकीय शक्ती त्या पाण्यात परावर्तीत होत असते. 

त्यामुळे पिरॅमिडमध्ये भरलेले पाणी प्याल्याने आपल्याला त्याचे अनेक फायदे होत असतात.यामध्ये सांध्यांचे आजार, अंगदुखी, हातापायांना सूज आदी आजार बरे होतात.

सुती वस्त्र पिरॅमिडमधील पाण्‍यात भिजवून दुखापत होत असलेल्या भागावर दिवसातून निदान दोन वेळा गुंडाळून ठेवावे. 

पिरॅमिडमध्ये दररोज पाणी भरून ठेवावे व रोज ते प्यावे. अनेक प्रकारचे त्वचेचे आजार, भाजणे आदी आजारावर पिरॅमिडमधील पाणी गुणकारी असते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी अड्डा याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!